स्वातंत्र्य चळबळ व आंदोलनात ब्रिटीश सरकारच्या विरोधात उपोषण या शक्तीशाली शस्त्राचा उपयोग राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी केला होता. अलीकडे सत्ताधारी भाजप व विरोधक काँग्रेस यांनी मात्र उपोषण या शब्दाची व शस्त्राची अवहेलना चालविली आहे. ...
येथील सेवाग्राम मार्गावरील गोल्हर सभागृहाजवळ दारू भरलेल्या वाहनाला अपघात झाला. यावेळी वाहनचालक पसार झाला. या अपघाताची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी वाहनातील दारूची लूट केली. ...
पोलीस स्टेशन देवळी व उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पो.स्टे परिसरातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य पोलीस मित्र, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती. ...
महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट होती. मराठा समाजाला कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गात घेऊन आरक्षण देता येणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी प्रवगार्बाहेर स्वतंत्र आरक्षण दिले जा ...
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांवर डल्ला मारून विद्यार्थ्यांना वाºयावर सोडल्याचा प्रकार तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील महात्मा ज्योतिबा फुले आदिवासी आश्रम शाळेत बघावयास मिळत आहे. ...
सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने रत्नापूर चौरस्ता ते अडेगावा ते गिरोली रस्त्याच्या दुतर्फा लावलेली शेकडो झाडे धुऱ्याला लावलेल्या आगीमुळे भस्मसात झाली आहेत. अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. ...
तरुणांना रोजगार मिळावा म्हणून कुटीर उद्योग, लघु उद्योग व ग्रामोद्योग, अशी गांधीजींची संकल्पना होती. यामुळे सदर संकल्पना व महात्मा गांधी यांना अपेक्षित शिक्षण देणारे विद्यापीठ वर्धेत लवकरच उभे करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन म ...
दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारोहात रितिका त्रिपाठी हिने सर्वाधिक आठ सुवर्ण पदके व तीन रोख पुरस्कार प्राप्त केले. यासह विविध आयुर्विज्ञान शाखेतील एकूण ११८ विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले. ...
सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान विद्यापीठाचा नववा दीक्षांत सभारंभ गुरूवारी पार पडला. यात मध्य भारतातील ९० वर्षीय ख्यातनाम आरोग्य तज्ज्ञ डॉ. बी.जे. सुभेदार यांना डॉक्टरेट इन मेडिकल सायन्सेस या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. ...
संसदेमध्ये चर्चा न करता काँग्रेससह विरोधी पक्षातील सदस्य अधिवेशन काळात कामकाज सुरळीत चालू देत नाहीत. विरोधकांनी तब्बल २३ दिवस संसद बंद पाडली. हा प्रकार लोकशाहीला मारक असून निंदनीय आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी उपोषण मंडपात व्यक्त केले. ...