अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी महिनाभरापासून बंद पुकारला आहे. शासनाचे लक्ष ...
आजच्या बाजारपेठेत कारखानदार ते व्यापाऱ्यांपर्यंतचे उत्पादक नफ्याचे गणित मांडून वस्तूंचे भाव ठरविताना दिसतो. ...
राज्यात मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या नावामुळेच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम ...
शेतकरी कुटुंबातील एकल महिलांचा जीवन जगण्याचा संघर्ष सुसह्य व्हावा, त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे, याकरिता ...
राज्यभरात वाळुमाफियांचे प्रस्थ वाढले आहे. तलाठी, महसूल अधिकारी, तहसीलदारांच्या अंगावर जाईपर्यंत घटना घडल्या. ...
आजचे विद्यार्थी हे भावी पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांचे देशासाठी योजदान हे महत्वपूर्ण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मेक इन इंडिया च्या माध्यमातून काम करायचे आहे. ...
रेशीम उद्योग हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मासिक उत्पन्न मिळण्याची हमी ... ...
ले-आऊटच्या नावावर लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. धानोली येथेही असाच एक फलक लावण्यात आला असून बुकींगही सुरू केले आहे. ...
फायनान्स कंपनीकडून आलो, मशीन पाहायची आहे असे म्हणत २५ ते ३० लोकांनी केळझर येथील गिट्टी खदानीतून पोकलॅन व बे्रकर मशीन पळविली. ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार येणारी जयंती वर्धेसह जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ...