आजवर रेल्वे आपले हात झटकत होती. रेल्वेमधून प्रवास करत असताना आरक्षित तिकीटावरून प्रवास करणारे प्रवासीच आरक्षित डब्यांमध्ये असावेत. या डब्यांमध्ये कोणालाही घुसू दिले जाते. त्यात चोर देखील असतात. यामुळे प्रवाशांची यात काय चूक असे प्रत्येकाला वाटते. ...
तरूणीचं लग्न तीन जून रोज मिर्जापुरच्या एका तरूणासोबत होणार होतं. पण लग्नाच्या एक दिवसाआधीच लग्नाचे काही रिवाज पार पाडले जात होते, तेव्हाच नवरी तिच्या घरातून पळून गेली. ...