04:27 PM
अयोध्या प्रकरणातील सर्व पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या
02:19 PM
बीड : गोपीनाथ गडावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू
01:08 PM
नागपूर : केंद्र सरकारने पुढाकार घेऊन नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत संभ्रम दूर करावा. देशात शांती कायम रहावी, यासाठी नागरिकांनी समोर यावे - भय्याजी जोशी, संघाचे सरकार्यवाह
01:07 PM
नागपूर : राजकीय संकुचितपणा न दाखवत सर्वांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे स्वागत केले पाहिजे. काही राज्यांत अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे - भय्याजी जोशी, संघाचे सरकार्यवाह
12:43 PM
बीड : चंद्रकांत पाटील यांची पंकजा मुंडे, एकनाथ खसडेंसोबत बंद दाराआड चर्चा