लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

जागतिक बँकेचा निधी परत गेला आणि ५८ गावे राहिली तहानलेलीच; नोकरशाहीच्या विलंबाचा फटका   - Marathi News | World Bank funds withdrawn and 58 villages left thirsty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक बँकेचा निधी परत गेला आणि ५८ गावे राहिली तहानलेलीच; नोकरशाहीच्या विलंबाचा फटका  

२० सप्टेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्णयानुसार जल स्वराज्य योजना भाग २ अंतर्गत ५८ गावांची निवड करण्यात आली. भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन निवड झालेल्या या गावांमध्ये पाणी साठवण टाक्या देण्याचा निर्णय झाला होता.  ...

इचलकरंजी शहर काय पाकिस्तानमध्ये आहे का? खासदार धैर्यशील माने यांची संतप्त विचारणा - Marathi News | Is the city of Ichalkaranji in Pakistan? An angry question of MP Darhysheel Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजी शहर काय पाकिस्तानमध्ये आहे का? खासदार धैर्यशील माने यांची संतप्त विचारणा

'कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनने पाणी देताना कुणीच विरोध केला नाही' ...

मुंबई, ठाण्याकडे थकली ९० कोटींची पाणीपट्टी; मुंबई पालिकेकडे ६० कोटी ३० लाखांची थकबाकी - Marathi News | 90 crores water line exhausted towards Mumbai, Thane; 60 Crore 30 Lakhs due to Mumbai Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई, ठाण्याकडे थकली ९० कोटींची पाणीपट्टी; मुंबई पालिकेकडे ६० कोटी ३० लाखांची थकबाकी

...त्यामुळे पाणीपट्टीच्या वाढीव बिलाचा भुर्दंडही बसत आहे. त्यापोटी काही वर्षांपासून ९० कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी या दोन्ही श्रीमंत महापालिकांकडे रखडल्याचे वास्तव निदर्शनात आले आहे. ...

छतातून टपटप पाणी गळतंय, ३ उपाय- छत गळण्याची समस्या होईल कम - Marathi News | Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips : Need buckets everywhere for a leaky roof? 3 solutions, the leakage problem will be removed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छतातून टपटप पाणी गळतंय, ३ उपाय- छत गळण्याची समस्या होईल कम

Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips : गळणारे घर आपल्याला वेळीच सावरता यावे यासाठी आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. ...

घरात वॉटर फिल्टरमधून गाळून आलेले पाणी पावसाळ्यात पुन्हा उकळून प्यावे का? आजार नको असतील तर.. - Marathi News | Is it Necessary to Boil water from water filter : Should the water filtered from the water filter at home be boiled and drunk again during the rainy season? If you don't want diseases.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात वॉटर फिल्टरमधून गाळून आलेले पाणी पावसाळ्यात पुन्हा उकळून प्यावे का? आजार नको असतील तर..

Is it Necessary to Boil water from water filter : अशाप्रकारे पाणी दोनवेळा शुद्ध करणे खरंच गरजेचं असतं का याविषयी... ...

अलमट्टी धरणाच्या प्रशासनाने जल आयोगाच्या नियमालाच फासला हरताळ - Marathi News | The administration of Almatti dam broke the rules of the Jal Commission | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टी धरणाच्या प्रशासनाने जल आयोगाच्या नियमालाच फासला हरताळ

जल आयोगाच्या धोरणानुसार अलमट्टीसह महाराष्ट्रातील धरणांमध्येसुद्धा दि. ३१ जुलै रोजी ५० टक्केच पाणीसाठा असण्याची गरज ...

मराठवाड्यातील पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आतच! - Marathi News | The water storage in five small dams in Marathwada is less than 50 percent! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आतच!

राज्यातील बहुतांश विभागांमधील धरणे काठोकाठ भरल्याचे चित्र असताना मराठवाड्यातील दोन धरणे वगळता पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आत ... ...

गरिबांच्याच वाट्याला पाणी कपात; मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले, तरीही पालिकेचा भेदभाव कायम - Marathi News | Water cuts for the poor; Four lakes that supply water to Mumbai are filled, yet municipal discrimination persists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरिबांच्याच वाट्याला पाणी कपात; मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले, तरीही पालिकेचा भेदभाव कायम

...परिणामी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव भरल्यानंतर आता पाणी कपात मागे कधी घेणार? आणि पुरेसा पाणीपुरवठा कधी होणार? याकडे गरिबांचे लक्ष लागले आहे.  ...