चालू वर्षी मात्र धरणात २२ टक्केच पाणीसाठा झाला आहे. उर्वरित पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई सामोरे जावे लागू शकते. ...
हायड्रोजेल पीक लागवडीनंतर मुळाच्या कक्षेत दिल्यानंतर साधारणपणे २-३ महिने पाणी टंचाईच्या काळात ४२-४५ डिग्री सेंटीग्रेट तापमानातही आणि पिकाच्या गरजेच्या केवळ ४०-५० टक्के पाण्यात पिके तग धरू शकतात. ...
डाळिंब बागेचे नियोजन करताना जमिनीची योग्य निवड केल्यास व माती परीक्षणाप्रमाणे संतुलित खतांचा वापर आणि बागेत स्वच्छता ठेवल्यास बागेचे उत्पादित आयुष्य वाढविता येते. ...
ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. सप्टेंबर महिन्यात याबाबत निर्णय घेण्याच्या मानसिक तयारीत पालिका प्रशासन होते. ...