Jalgaon: गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जलसाठा केवळ ७ टक्के इतकाच वाढला आहे. जिल्ह्यातील जलसाठ्याची टक्केवारी ४१.२० असून गेल्यावर्षी ७०.८० टक्के इतकी होती. त्यामुळे यंदा धरणातील जलसाठा शंभरी गाठणार नाही, असेच चित्र आजतरी दिसून येत आहे. ...