येवला : तालुक्यात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत असून सध्या २० गावांसह ११ वाड्यांना १३ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. असे असले तरी ५ गावे आणि ६ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याने या गाव-वाड्यांनी ...
Wardha news वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे मागील अनेक वर्षांपासून आदर्शनगर येथे उन्हाळ्यात पाण्याची समस्या तीव्र रूप धारण करीत असून, अजूनही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. ...
Water Sangli : सांगली वार्ड क्रं.१० मध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबद्दल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भाजप आणि आरपीआयचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आज सकाळी घेराव घातला. येथील पाणी अन्यत्र वळविल्याचा आरोप नगरसेवक जगनाथ ठोक ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात आज अनेक गावे, वाड्या, पाडे येथे भीषण पाणीटंचाई जाणवत असून, महिलावर्गाची पाण्यासाठी वणवण भटकंती चालू आहे. रात्री, पहाटे, तर कधी दिवसभर उन्हात पाण्यासाठी थांबावे लागते. ...
नांदूर्डी येथील आदिवासी बांधवांच्या वस्तीला पाणीपुरवठा करणारी विहीर. निफाड : सद्यस्थितीत तालुक्यात कोठेही पाणीटंचाईची समस्या उद्भवली नसल्याने टँकरच्या मागणीसाठी ... ...
कवडदरा : सध्या कडक उन्हाळ्यास सुरुवात झाली असून, इगतपुरी तालुक्यातील साकूर परीसरातील घोटी- सिन्नर हायवे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पक्षीप्रेमींनी पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी व अन्नाची सोय केली आहे. उन्हाळ्यात निसर्गाशी नाते असलेल्या छोट्या पक्ष्यांचा किल ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निसर्ग प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येत पक्ष्यांची तहान व भुक भागविण्यासाठी ह्यघोटभर पाणी, मूठभर धान्यह्ण ही संकल्पना येवला वनविभागातील कसारखेडा, सावरगाव परिसरातील फॉरेस्ट येथे राबविली आहे. ...