दिवसेंदिवस होत असलेल्या कमी पर्जन्यमानाने हरताळे येथील लक्ष्मीसागर तलाव पूर्णपणे आटला आहे. आता येथे पाण्याऐवजी काटेरी बाभळीची झुडपे दिसतात. दुरुस्ती आणि गाळ काढण्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ...
मागील काही वर्षांपासून चंद्रपूर शहरातील नागरिक अनियमित पाणी पुरवठ्याने हैराण झाले आहेत. नळाला पाणी ४ दिवसांनी पाणी येत आहे. काही वॉर्डात तर एक दिवसही पाणी मिळत नाही. शहरातील ही पाणीबाणी सोडविण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक ...