लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी टंचाई

पाणी टंचाई

Water scarcity, Latest Marathi News

धरणाच्या निधीअभावी पाणीटंचाई, वाशी खारेपाट विभागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष - Marathi News | Due to the failure of the dam's dam, water scarcity and drinking water scarcity in Vashi Kharbat section | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धरणाच्या निधीअभावी पाणीटंचाई, वाशी खारेपाट विभागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष

पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वाशी विभाग, वडखळ विभागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे. ...

कोट्यवधींचे प्रकल्प रखडले, पाटबंधारे प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष - Marathi News | Crores of projects are stalled, the government's negligence to the irrigation project | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोट्यवधींचे प्रकल्प रखडले, पाटबंधारे प्रकल्पाकडे सरकारचे दुर्लक्ष

श्रीवर्धन तालुक्यातील विविध पाटबंधारे प्रकल्प अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे उन्हाळ्यात तालुक्यातील अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. ...

पाण्याचे दुर्भिक्ष्य - Marathi News |  Water scarcity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाण्याचे दुर्भिक्ष्य

बादलीभर पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ विदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाचे नियोजन चुकल्याने यंदाही विदर्भातील शेकडो गावांमध्ये भीषण जलसंकट आ वासून आहे. यवतमाळ शहरात तर एकेका कुटुंबाला ड्रमभर पाण् ...

परभणी : टंचाईसाठी ८५ लाखांची कामे - Marathi News | Parbhani: Rs. 85 lakhs works for the shortage | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : टंचाईसाठी ८५ लाखांची कामे

जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी ८५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मागील काही महिन्यांपासून रखडलेली का ...

#सरळस्पष्ट मुंबईची तहान भागवणारी गावेच तहानलेली…राजकारणी गाढ झोपलेले! - Marathi News | #SaralSpasht Villages Supplying Water to Mumbai are thirsty forever...Politicians are in deep sleep! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :#सरळस्पष्ट मुंबईची तहान भागवणारी गावेच तहानलेली…राजकारणी गाढ झोपलेले!

मुंबई ठाणे या महानगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवलीच जात नाही. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी दिवस-रात्र हाल काढावे लागतात. तरीही पाणी मिळत नाही. जबाबदार राजकारणी तर गाढ झोपेतच असल्यासारखे दिसते. ...