Nagpur : डिसेंबरमध्ये छळणाऱ्या थंडीपासून जानेवारी महिन्यातही दिलासा मिळण्याचे चिन्ह नाहीत. तीव्रता कमी राहणार असली तरी थंडीचा प्रभाव मात्र कायम राहणार आहे. ...
भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सन २०२५-२६ खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यासाठी केवळ २० लाख क्विंटलची लिमिट मिळाली होती. आता ती संपल्याने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील धान खरेदी ठप्प झाली आहे. परिणामी, हजारो शेतकरी सात-बारा नोंदणी करून धान व ...
कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्वा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेली 'लखपतीदीदी' योजना महिला विकास व आर्थिक सक्षमीकरणासाठी 'नवी उमेद'च ठरली आह ...
Reshim Market : राज्यातील पहिली अधिकृत 'टसर रेशीम कोष बाजारपेठ' आरमोरी येथे उभारण्यास शासनाने मंजुरी दिली होती, यास सरत्या वर्षांत तांत्रिक मान्यताही मिळाली. त्यामुळे नव्या वर्षात टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला अखेर न्याय मिळणार असून, आरमोरी ...
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही हक्काची बाजारपेठ आणि योग्य दर मिळत नसल्याने, येथील शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. ...
Maharashtra Weather Update : नववर्षाची सुरुवातच हवामानात बदल झाला आहे. देशभर पाऊस, थंडी आणि धुके एकाचवेळी अनुभवायला मिळत असून, हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Cold Weather Update : नववर्षाच्या स्वागताआधीच महाराष्ट्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना थंडीचा तीव्र अनुभव येत आहे. ३१ डिसेंबर रोजी उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांत गारठा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने ...
Nagpur : काश्मिरात ४० दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा कालावधी म्हणजेच 'चिलाई कलान'ला २१ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या नैसर्गिक बदलाचा थेट परिणाम म्हणजे उत्तर भारतातून गार वारे वाहून महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. ...