Nagpur : केंद्र सरकारच्या देशव्यापी डिजिटल जनगणना मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यावर कुही तालुक्यातील पचखेडी गावात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. जनगणनेतील ॲपमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्गाचा उल्लेख नसल्याचा आरोप करत सोमवारी ग्रामस्थांनी जनगणनेचे का ...
महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता आणखी वाढल्याचे चित्र रविवारी दिसून आले. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून, अकोला आणि वर्धा येथे सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...
Nagpur : विदर्भातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा आरक्षणाच्या प्रश्नावर तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनानंतर ओबीसी समाजातील अस्वस्थता वाढलेली असतानाच, जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने हा असंतोष अधिक तीव्र झाला आहे ...
रब्बी हंगामात मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत ३ लाख ८५ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. तर शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट १६ लाख ५४ हजार ४५७ क्विंटल तर मका खरेदीचे उद्दिष्ट १ लाख ६० हजार क्विंटल केल्याने जिल्ह्यातील दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. ...
Monsoon Arrival Date : राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असतानाच नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनने अंदमान-निकोबार बेटांमध्ये अधिकृत प्रवेश केला असून, पुढील काही दिवसांत तो आणखी वेगाने पुढे सरकणार असल्याचा अंदाज हवामान विभागान ...
Nagpur : विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शनिवारी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांनी ‘हॉटस्पॉट’ची नोंद केली. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान तब्बल ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. ...
Nagpur : अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागपूर विभागात सरासरीच्या ९२ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
सूर्याचा पारा दिवसेंदिवस चढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटत असून, जीवनवाहिनी समजली जाणारी वैनगंगा नदी आता ठिकठिकाणी कोरडी पडू लागली आहे. ...