लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ

Vidarbha, Latest Marathi News

ओबीसी ‘इतर’मध्ये का?; कुहीच्या पचखेडीत जनगणना रोखली - Marathi News | Why are OBCs in 'Others'?; Census stopped in Kuhi's Pachkhedi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसी ‘इतर’मध्ये का?; कुहीच्या पचखेडीत जनगणना रोखली

Nagpur : केंद्र सरकारच्या देशव्यापी डिजिटल जनगणना मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यावर कुही तालुक्यातील पचखेडी गावात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. जनगणनेतील ॲपमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्गाचा उल्लेख नसल्याचा आरोप करत सोमवारी ग्रामस्थांनी जनगणनेचे का ...

राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली; तब्बल १५ शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त - Marathi News | Heat intensity increases in the state; maximum temperature exceeds 40 degrees Celsius in as many as 15 cities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली; तब्बल १५ शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त

महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता आणखी वाढल्याचे चित्र रविवारी दिसून आले. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला असून, अकोला आणि वर्धा येथे सर्वाधिक ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...

आकड्यांमध्ये आम्ही कुठे? विदर्भात ओबीसींचा सवाल ! - Marathi News | Where are we in the numbers? Question of OBCs in Vidarbha! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आकड्यांमध्ये आम्ही कुठे? विदर्भात ओबीसींचा सवाल !

Nagpur : विदर्भातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा आरक्षणाच्या प्रश्नावर तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलनानंतर ओबीसी समाजातील अस्वस्थता वाढलेली असतानाच, जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने हा असंतोष अधिक तीव्र झाला आहे ...

रब्बीत ३ लाख ८५ हजार क्विंटल धान खरेदी; ९२ कोटी रुपयांचे चुकारे मात्र थकले - Marathi News | 3 lakh 85 thousand quintals of paddy purchased in Rabi; However, arrears of Rs 92 crore were paid off | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बीत ३ लाख ८५ हजार क्विंटल धान खरेदी; ९२ कोटी रुपयांचे चुकारे मात्र थकले

रब्बी हंगामात मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत ३ लाख ८५ हजार क्विंटल धान खरेदी केली आहे. तर शासनाने धान खरेदीचे उद्दिष्ट १६ लाख ५४ हजार ४५७ क्विंटल तर मका खरेदीचे उद्दिष्ट १ लाख ६० हजार क्विंटल केल्याने जिल्ह्यातील दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. ...

Monsoon Arrival Date : मान्सूनने घेतली वेगवान धाव; महाराष्ट्रात 'या' दिवसापासून बदलणार हवामान - Marathi News | latest news Monsoon Arrival Date: Monsoon has taken a fast run; Weather will change in Maharashtra from 'this' day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सूनने घेतली वेगवान धाव; महाराष्ट्रात 'या' दिवसापासून बदलणार हवामान

Monsoon Arrival Date : राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असतानाच नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनने अंदमान-निकोबार बेटांमध्ये अधिकृत प्रवेश केला असून, पुढील काही दिवसांत तो आणखी वेगाने पुढे सरकणार असल्याचा अंदाज हवामान विभागान ...

विदर्भ होरपळला ! अमरावती-वर्ध्यात पारा ४६ अंशांवर; नागपुरातही उष्णतेचा तडाखा कायम - Marathi News | Vidarbha is in heat! Mercury at 46 degrees in Amravati-Wardha; Heatwave continues in Nagpur too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ होरपळला ! अमरावती-वर्ध्यात पारा ४६ अंशांवर; नागपुरातही उष्णतेचा तडाखा कायम

Nagpur : विदर्भात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. शनिवारी अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांनी ‘हॉटस्पॉट’ची नोंद केली. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान तब्बल ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. ...

अल निनोचा मान्सूनवर होणार परिणाम ? नागपूर विभागात कमी पावसाची शक्यता - Marathi News | Will El Nino affect monsoon? Less rain likely in Nagpur division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल निनोचा मान्सूनवर होणार परिणाम ? नागपूर विभागात कमी पावसाची शक्यता

Nagpur : अल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागपूर विभागात सरासरीच्या ९२ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

दुथडी भरून वाहणारी, पाण्याचा प्रवाह कायम असणारी वैनगंगा यंदा मे महिन्यातच कोरडी - Marathi News | The Wainganga, which used to flow in two directions and has a constant flow of water, dried up in May this year. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुथडी भरून वाहणारी, पाण्याचा प्रवाह कायम असणारी वैनगंगा यंदा मे महिन्यातच कोरडी

सूर्याचा पारा दिवसेंदिवस चढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटत असून, जीवनवाहिनी समजली जाणारी वैनगंगा नदी आता ठिकठिकाणी कोरडी पडू लागली आहे. ...