Cotton Farming Crisis : कापूस पिकवण्यात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आजही कापूस संशोधनात मागे का पडतोय? बीजी-2 नंतर नवीन वाण न आल्याने, किडींचा प्रकोप, हवामान बदल आणि वाढता खर्च यामुळे कापूस शेतीचं गणित पूर्णपणे कोलमडताना दिसत आहे. नेमकी अडचण कुठे आहे? ...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामानासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. पुढील ४८ तासांत राज्यात थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, किमान तापमानात लक्षणीय घट होणार आहे. उत्तर भारतातील शीतलहरींचा परिणाम राज ...
राज्याच्या 'या' जिल्ह्याची खरीप हंगामाची १ हजार ७८८ गावांची अंतिम पैसेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. ज्यात संपूर्ण जिल्ह्याची पैसेवारी ०.५४ पैसे आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ८३६ गावे असून केवळ १ हजार ८३३ गावांत खरीप पिके घेतली जातात. ...
Maharashtra Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत असतानाच महाराष्ट्राच्या हवामानात अचानक बदल जाणवत आहे. राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. पुढील २४ तासांत हवामान नेमकं कसं असेल? जाणून घ्या सवि ...
मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याची चित्रफित समाजमाध्यमांवर 'व्हायरल' झाली आहे. ...
Maharashtra Weather Update : थंडीचा कडाका कमी होत असतानाच पावसाळी ढगांनी पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यातील हवामान पूर्णपणे बदलत असून पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. काही भागांत गारठा तर काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात ...
Maharashtra Weather Update : राज्यात कडाक्याच्या थंडीने नागरिक हैराण झाले असतानाच आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी मोठा अंदाज वर्तविला असून, तापमानात बदल होण्याची शक्यता आहे. नेमका काय बदल होणार? थंडी वाढणार की ...
Nagpur : दाेन दिवस १० अंशाच्यावर गेलेले उपराजधानीचे किमान तापमान पुन्हा खाली आले. शनिवारी नागपूरचे किमान तापमान ९.४ अंश नाेंदविण्यात आले. त्यामुळे गारेगार वातावरणाची अनुभूती नागपूरकर घेत आहेत. ...