गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या वतीने ७० लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. अपघात होऊन मृत्यू अथवा जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
बाजारात सध्या ग्राहकी चांगली असून, जवळपास सर्वच किराणा आणि धान्यमालाच्या दरात तेजी आली आहे. शेंगदाण्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून तूर, साखर, सोयाबीन आणि खाद्यतेलाचे भावही वधारले आहेत. ...
Maharashtra Weather Update : राज्यासाठी हवामानाच्या दृष्टीने आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे. कुठे कडाक्याची थंडी, कुठे सोसाट्याचे वारे तर काही भागांत उकाडा जाणवणार आहे. (Maharashtra Weather Update) ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडी गायब होऊन अचानक हवामानाचा रंग बदलला आहे. ढगाळ वातावरण, उकाडा आणि अवकाळी पावसाचा धोका वाढला असून, प्रजासत्ताक दिनापर्यंत ७ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानाचा थेट फटका शेतकऱ्यांना ब ...
खरीप हंगामात ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. यानंतर शासनाने ७८ कोटी रुपयांचा निधी दिला पण केवळ ४३ हजार ६५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली असून, ८९ हजार शेतकरी अद्या ...
खरीप पणन हंगाम सन २०२५-२६ मध्ये हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री करून दोन महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कमी झाल्याचे चित्र असतानाच हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील काही भागांत गारठा वाढणार असून, तर काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. (Maharash ...