वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आता वारीला सुरुवात झाली आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. Read More
Sharad Pawar News: वारकरी सांप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये ६० टक्के कीर्तनकार हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ...
शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. पवारांचा आणि वारकरी विचारांचा संबंध नसल्याचे ते म्हणाले. ...
शरद पवार यांनी साहित्य संमेलनाच्या स्मरणपत्रिकेत लिहिलेल्या एका लेखात वारकरी संप्रदायाबद्दल भाष्य केले आहे. त्यांच्या भूमिकेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ...
या दरम्यान सर्व ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणाऱ्या ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली . तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला. ...