Yogi Adityanath : मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...
उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीने घरी चहा बनवत असताना गडबडीत चहा पुडच्या ठिकाणी उंदीर मारण्याचे औषध टाकल्याचे समोर आले आहे. ...