'ठरलं तर मग' मालिकेत क्षिती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून ती महिपतची मुलगी साक्षीची केस लढवणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्षिती टेलिव्हिजनवर दिसणार आहे. ...
गेल्या काही वर्षांपासून 'तारक मेहता...'ची टीम नवीन दयाबेनच्या शोधात आहे. मात्र, अद्याप त्यांना दयाबेन मिळालेली नाही. याबाबत आता असित मोदी यांनी प्रतिक्रिया देत मालिकेत लवकरच दयाबेन दिसणार असल्याचं म्हटलं आहे. ...
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेने १ हजार भागांचा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने पोस्ट शेअर केली आहे. ...