कळव्यातील रेल्वे पादचारी पुलाच्या मुद्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. शुक्रवारी या पुलाचा शुभारंभ शिवसनेने केला असतांना शनिवारी राष्ट्रवादीने सुध्दा या पुलाचा पुन्हा शुभारंभ केला आहे. या दोघांनी ही आपल्यामुळेच हा पुल झाल् ...
मागील दिड वर्षे रखडलेली स्विकृत सदस्यांची निवड आता मार्गी लागणार आहे. येत्या महासभेत पाच सदस्यांची निवड केली जाणार आहे. परंतु यासाठी आठ सदस्यांनी अर्ज केले आहेत. त्यामध्ये आघाडीचा केवळ एक सदस्य जात असतांनासुध्दा तीघांनी यासाठी अर्ज केलेला आहे. त्यामु ...
पावसाळ्यापूर्वी पालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करुन त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता पावसाने शहरात जोरदार हजेरी लावल्यानंतरही शहरात ४१ इमारती या कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत. ...
मुंबई - नाशिकला जोडणाऱ्या साकेत पुलाला तडे गेल्याची घटना घडल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे. परंतु यामुळे अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली असून येथील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. ...
नाल्याच्या बाजूला असलेली आरक्षित भुखंडाची संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळल्याने झालेल्या दुर्देवी घटनेत एकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे घडली. ...
ठाणे महापालिकेचे खड्यांच्या तक्रारींसाठीचे अॅप आता नव्या स्वरुपात मंगळवार पासून सुरु होणार आहे. यामध्ये आता केवळ खड्यांच्याच नाही तर अग्निशमन, प्रदुषण, आपत्तकालीन, उद्यान, वृक्ष प्राधिकरण आदी विभागांच्या देखील तक्रारी करता येणार आहेत. ...
टायर नसल्याने ४० बसेस धुळ खात, १० एसी बसेस बंद, कंत्राटदाराच्या जीवावर सुरु असलेली टीएमटी सेवा, कामगारांचे प्रलंबित प्रश्न अशा अनेक संकटात ठाणे परिवहन सेवा सापडली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी परिवहनच्या वागळे ...
ठाणे महापालिका आयुक्त हे अहंकारी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला आहे. ते मुंब्य्रातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते. ...