Temperature, Latest Marathi News
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होते, शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मिळत नाही. कमी-अधिक तापमान, पाऊस यांची माहिती योग्य राहत नाही. ...
Gangotri Glacier: आयआयटी इंदूरने गंगोत्री ग्लेशियरबद्दल केलेल्या एका अभ्यासातून चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत. बर्फ वितळून गंगेच्या पात्रात येणारे पाणी कमी होत चाललं असल्याचे यात म्हटले गेले आहे. ...
Kedarnath: कुटुंबाचा ३० ऑगस्ट २०२४ रोजी शेवटचा संपर्क झालेला. ...
राज्यातील २५ हजार ५२२ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार असून, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत जागा उपलब्ध करून द्यावी. ...
तीन बंधारे अजूनही पाण्याखाली ...
१० ते १२ दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर काहीसा कमी आहे ...
मुसळधार पावसामुळे पुण्यातील वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे प्रवाशांची प्रचंड निराशा झाली ...
बंगालच्या उपसागरात जून महिन्यात कमी दाबाचे पट्टे निर्माण न झाल्याने विचित्र अनुभव ...