नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल आय. सी. राव, ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी द. म. सुकथनकर, वनशक्ति ट्रस्ट आणि आदिवासी कोळी समाज समन्वय समिती यांच्याकडून ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन असल्याचा दावा करणारी याचिका फेटाळल्याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पवनने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ...
भारतीय संविधानाने देशाच्या न्यायव्यवस्थेला इतर देशाच्या तुलनेत भक्कमपणे मजबूत केले आहे. सरकारने कोणताही संविधान विरोधी कायदा केला तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. त्यामुळे जनतेला सरकारच्या कोणत्याही कायद्याची भीती बाळगण्याची गरज नाही, असे ...