अहेरी-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. ...
वारकऱ्यांची पंढरपूर दर्शनाची सोय व्हावी. त्यांची वारी सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातून यात्रा स्पेशल बस सोडल्या आहेत. ...
Mumbai: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये राज्यभरातून येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...