एक-दोन दिवस हवेत गारवा तर लगेच दोन-तीन दिवस गरम वातावरण असा दररोज होणारा हवामानातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावरही झाला आहे. यंदा आंब्याचे उत्पादन कमी तर आहेच; शिवाय दोन व तीन टप्प्यांत आंबा काढणीला येणार आहे. ...
चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाखांच्या आसपास वारकरी भाविक येतात. या भाविकांना पुरेसा प्रमाणात सोयीसुविधा मंदिर समितीच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ...
ही घटना १५ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास बस आगारातील वर्कशॉपमध्ये घडली. याबाबत बार्शी बस आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक आकाश श्रीमंत नाईक (रा. दत्तनगर बार्शी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, चालक संतोष कोरे (रा. आगळगाव, ता. बार्शी) याच्या ...