देवगड तालुक्यातील एका शासकीय वेतन अनुदान घेणाऱ्या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून २३ वर्षे सेवा बजावूनही अचानक सेवेतून कमी केले आहे. तसेच ही संस्था पुनर्नियुक्ती देण्यासही टाळाटाळ करीत आहे. या अन्यायाविरोधात सोमवारपासून देवगड येथील प्रमोद सोनकुस ...
महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत कणकवली शहरातील उड्डाणपूल पूर्ण करण्याला ठेकेदाराने अधिक प्राधान्य दिले आहे. त्यांनी अनेक गटारे बंद केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका उदभवणार आहे. असे सांगत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त के ...
कणकवली शहरातील आरक्षित जमिनी राखण्याची जबाबदारी विश्वस्त म्हणून आमची आहे. त्यामुळे आरक्षित जमिनी पैशाच्या जोरावर कोणालाही बळकावू देणार नाही. असा इशारा बंडू हर्णे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे. ...
आपल्यासारख्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी श्रुती पाटील हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सरकारच्या अध्यादेशानुसार देण्याची विनंती केली होती. मात्र, ...
हे प्रतिष्ठान रक्तदानच करीत नाही तर एका पिढीकडून दुसºया पिढीकडे संस्कारही संक्रमित करीत आहे. हे त्यांचे कार्य अभिमानस्पद आहे, असे सांगतानाच या रक्तदानासाठी दाते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. यावेळी ३०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ...
बांदा शहरात राजरोसपणे खुलेआम सुरु असणाऱ्या दारु अड्ड्यावर तातडीने कारवाई करावी. तसेच दारु बंद झालीच पाहिजे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ग्रामस्थ व महिलांनी बांदा पोलीस ठाण्यावर धडक देत लेखी निवेदन दिले. ...
मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-टाकेवाडी येथे अवघड वळणावर दुचाकीचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात सुदर्शन सुभाष वाघरे (१८, रा. मधलीवाडी, शेजवली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला वैभव विश्वनाथ गाडे (१७, रा. ...
सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी २०१६ ते २०२० पर्यंत चार वर्ष राबविण्यात आलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढाव्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यां ...