पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
इथं एक नजर टाकुयात अशा ५ अनुभवी भारतीय खेळाडूंवर ज्यांनी IPL मधील दमदार कामगिरीसह टीम इंडियाच्या टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी पात्र असल्याचे दाखवून दिले आहे. ...