शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निवडणुकीवरून गजानन किर्तीकर यांच्यावर भाजपानं गंभीर आरोप केला आहे. त्यासोबत किर्तीकरांना स्वपक्षीयांकडूनही फटकारलं जात आहे. ...
Amol Kirtikar : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ‘अब की बार पाँच लाख पार’, असे जाहीर केले होते, तेव्हापासून शिंदे यांचा प्रचार हा मताधिक्याच्या दिशेने सुरू होता. ...
Gajanan Kirtikar : राजकारणात पुढे जायला पाहिजे होते तशी अमोल किर्तीकरला पक्षात संधी मिळाली नाही. आता सुदैवाने त्याला संधी मिळाली. त्याच्या आयुष्यात तो टर्निंग पॉईंट आहे, ना नगरसेवक, ना आमदार डायरेक्ट खासदार , असं विधान गजानन किर्तीकर यांनी केलं आहे. ...
NCP Ajit Pawar Group Vs Thackeray Group: तेव्हा मुख्यमंत्री पद अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष सुप्रिया सुळे, याबाबत चर्चा झाली. शरद पवार यांच्याकडे पर्याय नव्हता म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले, असा दावा करण्यात आला आहे. ...