राजस्थानात सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यानंतर एक व्यंगचित्र समाजमाध्यमांमध्ये खूप अग्रेषित केले गेले. त्या व्यंगचित्रात कॉंग्रेसचे सर्वेसर्वा असलेले गांधी ... ...
लडाखमध्ये भारतीय लष्कर आपल्या भागातून माघार का घेत आहे, असे 2013 च्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी यूपीए -2 च्या काळात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला विचारले होते. ...
लोकांचे दु:ख आणि त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही. तसेच भविष्याची काय योजना आहे. लॉकडाऊननंतर काय, यावर मोदी काहीही बोलले नाही. मोदींनी केवळ सर्वकाही ठीक असल्याचे चित्र निर्माण केल्याची टीका थरूर यांनी केली. ...
थरूर यांनी संदीप दीक्षित यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, संदीप दीक्षित यांनी तेच म्हटलं आहे, जे देशभरातील अनेक नेते एकट्यात म्हणतात. ...