बालवयात केलेल्या संस्कार आणि दिलेल्या शिकवणीचा पुढील आयुष्यातील वाटचालीकरिता मदत होते. त्यामूळे बालकांना कच्चा मडक्यांची उपमा दिल्या गेली आहे. बालकांना परीसर, व्यवहार ज्ञान हे पुढील जिवनासाठी आवश्यक असते. यासाठी चिमूर येथील अंकुरम किड्झी स्कुलच्या वि ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना निखळ आनंद देण्यासाठी वार्षिक महोत्सवाचे आयोजन महत्वाचे आहे. विद्यार्थी व पालक एकत्र येवून आपल्या मुलांच्या कलागुणांना व अविष्काराला प्रोत्साहन देतात. मनोरंजनातून शिक्षणाचे उद्दिष्ट सफल करणे आवश्यक ...