या पराभवानंतर अजून एक गोष्ट समोर आली आहे आणि ती गोष्ट म्हणजे रोहित शर्मा संघात नसताना भारताचा हा सलग सातवा पराभव आहे. पण ही आकडेवारी नेमकी आहे तरी काय... ...
रोहितनं माघार घेतल्यानं कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढली आहे. सलामीला कोणती जोडी येणार, मधल्या फळीत कोण खेळणार, याचा विचार कोहलीच्या डोक्यात आतापासूनच सुरू झाला आहे. ...