T20 World Cup 2022: अर्शदीप सिंगची भेदक गोलंदाजी, हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि विराट कोहलीने केलेली तुफानी फटकेबाजी भारताच्या विजयात निर्णायक ठरली. मात्र पाकिस्तानविरुद्ध मोठा विजय मिळवला असला तरी काही गोष्टी संघाच्या चिंता वाढवणाऱ्या आहेत. ...