मंठा तालुक्यातील उस्वद, किर्तापूर, नळडोळ, पेवार, अंधवाडी आदी गावातील विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी बसची सुविधा नसल्याने विद्यार्थिनींना सात कि़मी. पायी चालून शाळा गाठावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. ...
देशातील प्रत्येक गाव-खेडे रस्त्यांनी जोडले गेले पाहिजे या उदात्त हेतूने दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित करण्यात आली. याचा सर्वाधिक लाभ पेठ तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना झाला. मात्र त ...
देवळा/लोहोणेर : - देवळा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील रामेश्वर फाट्याजवळ बस व मालवाहतूक करणाऱ्या पीकअप वाहनाचा अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले.गेल्या दोन दिवसांपूर्वी भावडबारी घाटाच्या ...
जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. बुधवारी अचानक केलेल्या वाहन तपासणीमध्ये ८० वाहन धारकांना कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास पंचवीस हजार रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस न ...
डिझेल दराच्या भडक्याने मालवाहतुकीचे भाडेही वाढले आहे. तब्बल १२ टक्क्यांपर्यंत ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या भावात किरकोळ वाढ होणार असल्याने सध्या याचा रिणाम जाणवत नसला, तरी येत्या काळात त्याची तीव्रता वाढेल, असे व्यापाऱ्यांचे मत आ ...
मानोरी येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एक वर्षांपासून बंद असलेली येवला परिवहन महामंडळाची मानोरी बुद्रुक गावातील बस मंगळवार ४ सप्टेबर पासून नियमतिपणे सुरू झाली आहे. बस मानोरी गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांना अतोनात हाल सहन करावे लागत होते. ...
खड्ड्यांमुळे नागपुरातील नागरिकांना किती प्रमाणात आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने नुकसान सहन करावे लागले यावर ‘व्हीएनआयटी’कडून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. ...