रत्नागिरी जिल्ह्यात अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या भागात घुसलं आहे. पावसाळ्यात जितकं पाणी चढतं तेवढं पाणी किनाऱ्यांच्या भागात चढलं आहे. त्याचबरोबर लाटांचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कते ...
कोट्यवधीचा निधी खर्ची पडूनही थिबा राजवाडा पर्यटकांसाठी अद्याप खुला न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजवाड्याच्या सुशोभिकरणाचे काम रेंगाळल्याने जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी अचानक पाहणी केल्यानंतर संबंधितांची तारांबळ उडाली. निकृष्ट दर्जाच्य ...
रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या रक्तपेढीला गरोदर माता, बालके, डायलिसीस शस्त्रक्रिया, अपघाती रूग्ण यांना रक्तपुरवठा करण्यास अडचणी येत आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालयात विविध आजाराचे ...
संजल लीला भन्साळी यांचा पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी आज रत्नागिरीतील मारूती मंदिर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी संजय भन्साळी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याला ...
राज्यभरातील रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी तज्ज्ञ डॉक्टर्सच्या नियुक्तीची जाहिरात राज्य शासनाने १० नोव्हेंबरला प्रसिध्द केली आहे. त्यानुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्हा शल्यचिकित्सकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार ही पदे भरण्यास आरोग्य सेवा आयुक्तांनी परवान ...
राज्य शासनाने कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या अशा कऱ्हाड ते चिपळूण या रेल्वेमार्गाच्या कामासाठी मात्र हात आखडता घेतला आहे. आता हा मार्ग खासगीकरणातून उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...