लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरीत बालकुमार साहित्य संमेलन मुलांच्या उत्साही प्रतिसादात पडले पार - Marathi News | Baljumar Sahitya Sammelan in Ratnagiri fell in enthusiastic response to children | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरीत बालकुमार साहित्य संमेलन मुलांच्या उत्साही प्रतिसादात पडले पार

रत्नागिरी - शहरानजीकच्या कुवारबाव येथे जागुष्टे प्रशालेत दुसरे बालकुमार साहित्य संमेलन मुलांच्या उत्साही प्रतिसादात पार पडले. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक ... ...

वादळी वातावरण कधी निवळणार, याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांची नजर - Marathi News | Now the stormy atmosphere will go away, now the fishermen in Ratnagiri district look | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळी वातावरण कधी निवळणार, याकडे आता रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांची नजर

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारी बंदरांमध्ये मच्छीमारी नौकांची मांदीयाळी होती. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. वादळी वातावरण कधी निवळते याकडे आता मच्छीमारांचे लक्ष आहे. मात्र मच्छीमारी ठप्प झाल्याने बाजार ...

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मोहोराला बुरशीचा धोका - Marathi News | Due to the risk of mango crops in Ratnagiri district due to cloudy weather, Mohora faces danger of fungus | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा पिक धोक्यात, ढगाळ वातावरणामुळे मोहोराला बुरशीचा धोका

ओखी चक्रीवादळ सध्या सुरतच्या दिशेने जात असले तरी सोमवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसत आहे. वास्तविक रविवारपासून वातावरणात बदल झाला आहे. थंडीचे प्रमाण कमी झाले असून, ढगाळ वातावरण, तसेच सरीवर सरी कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...

ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचवला शाळा सुट्टीचा संदेश - Marathi News | On the backdrop of the oak storm, the Hoetsapp Group has moved to Ratnagiri District for the holiday message | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचवला शाळा सुट्टीचा संदेश

राज्यातील पश्चिम किनारपट्टीवर घोंघावनाऱ्या ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रायगड, पालघर, सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्याला ५ रोजी सुट्टी जाहीर केली. रात्री ८.३०च्या सुमारास सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थी, पालकांपर्यंत स ...

सहा महिन्यांच्या कालखंडानंतर राजापुरात गंगेचे आगमन, अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद - Marathi News | Ganga's arrival in Rajpura after six-month period, many enjoy looted snack | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सहा महिन्यांच्या कालखंडानंतर राजापुरात गंगेचे आगमन, अनेकांनी लुटला स्नानाचा आनंद

विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रध्दास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी ६ वाजता आगमन झाले. यापूर्वी ७ मे रोजी अवतीर्ण झालेली गंगा १९ जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाले आहे. ग ...

संगमेश्वरात टेम्पो दरीत कोसळून अपघात, चारजण जखमी - Marathi News | Four injured in accident in Tempo valley collapse in Sangameshwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संगमेश्वरात टेम्पो दरीत कोसळून अपघात, चारजण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर रामकुंड येथील अवघड वळणाजवळ पिकअप टेम्पो दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या दरम्याने घडली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून, जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामस् ...

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत समुद्राचे पाणी शिरले घरांमध्ये - Marathi News | In the Ratnagiri district, the waters of sea water started in Dapoli | Latest ratnagiri Videos at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत समुद्राचे पाणी शिरले घरांमध्ये

दापोली - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावात घरात समुद्राचे पाणी घुसले आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या घरांना धोका निर्माण ... ...

ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवरील बोटीचे नुकसान, किनारपट्टीवरील घरे पाण्याखाली - Marathi News | Due to the ominous storm, the loss of boats on the harbors of Ratnagiri district, watering the coastal houses under water | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ओखी वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवरील बोटीचे नुकसान, किनारपट्टीवरील घरे पाण्याखाली

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे - पाजपंढरी - आडे -उटंबर  बुरोंडी किनारपट्टीवर रात्री  समुद्राला आलेल्या उधाणाने काही ठिकाणी समुद्राचे  पाणी घरात घुसले तर काही किना-यावरील मच्छिमारी बोटी, मच्छिमारी सेंटर, बर्फ सेंटरचे नुकसान झालं आहे. ...