कर्जाला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी जवळच्या कुवारबाव येथे सोमवारी ही घटना घडली. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी बचावली आहे. ...
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली. ...
गेल्या दोन महिन्यात अनेकदा वादळी वा-यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला तर ८७ जनावरांचे बळी गेले. ...
मध्य रेल्वेच्या आपटा - जिते रेलमार्गावर दरड कोसळल्याने व अनेक ठिकाणी रेलमार्गावर पाणी आल्याने सोमवारी दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला. कोकण रेल्वेने मडगाव - मुंबई मार्गावरच्या आजच्या ८ गाड्या रद्द केल्या आहेत. तर केरळहून निझामुद्दी ...
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अशरक्ष: झोडपून काढले आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी शहरात शिरले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत सन २०१२ नंतर ८ फुटापर्यंत पाण ...