‘महावीर का क्या संदेश-जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने गुरुवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढली. जैन समाजासह अन्य समाजबांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले. ...
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन समाजातर्फे गुरुवारी गुलमंडी येथे आयोजित कार्यक्रमात महापालिकेस सॅनिटरी नॅपकीन नष्ट करणा-या २१ मशीन सुपूर्द करण्यात आल्या. ...
‘ महावीर का क्या संदेश ‘जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने भव्य शोभायात्रा काढली. उल्लेखनीय म्हणजे, जैन समाजच नव्हे तर अन्य समाज बांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले. ...
सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आ ...
सकल जैन समाजातर्फे महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (दि.२९) रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू वापराला बंदी घातली आहे़ हे लक्षात घेऊन यंदा कचरा आणि प्लास्टिकमुक्त रथयात्रा काढण्यात येणार आ ...
क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामाचे भूमिपूजन टिकाव मारून महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी सकाळी साडेदहा वाजता केले. ...
मानाचा असा शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे औरंगाबादेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर मगरे आणि स्वप्नील तांगडे यांनी खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द गाजवली आहे. आता त्यांनी भविष्यात प्रशिक्षकाच्या भूमिकेत औरंगाबाद येथून दर्जेदा ...
सकल जैन समाजांतर्गत भगवान महावीर जन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १८ रोजी या समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ...