Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र कालपासून पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठ ...
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाची तेरापैकी तीन दारे १० सें.मी.ने उघडण्यात आली. त्यामधून ४७ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. याशिवाय विभागातील अमरावती विभागातील अप्पर वर्धा, बेंबळा आणि पूस या मोठ्या प्रकल्पा ...
Monsoon Animal Care Tips : पावसाळ्यात सर्वत्र चिखल झालेला असतो. गोठ्यात ओलसरपणा वाढलेला असतो. अनेक वेळा गोठ्यातील खड्यांमध्ये पाणी साठलेले असते. हा ओलावा जनावरांच्या खुरांना खूप त्रासदायक ठरतो. ...
Ujani Dam Water Level: भीमा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड विसर्गात मोठी घट झाली आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. उजनीतून ४१ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...