लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पावसाळ्यात येणारी सर्वात चविष्ट रानभाजी 'अळंबी' खाल्याने होतायत 'हे' असंख्य फायदे - Marathi News | These are the numerous benefits of eating 'Alambi', the most delicious wild vegetable that comes during the monsoon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात येणारी सर्वात चविष्ट रानभाजी 'अळंबी' खाल्याने होतायत 'हे' असंख्य फायदे

Ranbhaji Alambi अनेक वनस्पती पावसाळ्यात उगवतात त्यातील अनेक वनस्पती या खाण्यास योग्य असतात. विशेषतः आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत. ...

पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा - Marathi News | Heavy rains! The raging beas river engulfed the ancient Panjavaktra Mahadev temple; Watch the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा

Beas River Flood Video: हिमाचल प्रदेशला पुन्हा एकदा पावसाने तडाखा दिला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने भूस्खलन झाले आहे. त्यामुळे परिस्थिती पुन्हा बिघडली असून, व्यास नदीनेही प्राचीन मंदिराला वेढा दिला आहे.  ...

Maharashtra Weather Update : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाऊस बरसणार का? काय आहे हवामान अंदाज वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: Will it rain on the eve of Ganeshotsav? What is the weather forecast? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाऊस बरसणार का? काय आहे हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे अंदाज वर्तविण्य ...

अतिवृष्टीने पीकांचे नुकसान, मात्र पंचनाम्यास विमा कंपनीचा नकार; बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Insurance company refuses to assess crops damaged by heavy rain; Farmers loss in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीने पीकांचे नुकसान, मात्र पंचनाम्यास विमा कंपनीचा नकार; बीडमध्ये शेतकऱ्यांना फटका

आमची जबाबदारी केवळ पीक कापणी प्रयोगांचे निरीक्षण करण्यापुरतीच मर्यादित असल्याचे कंपनीचे पत्र ...

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मुगाची आवक वाढली पण खरेदी होईना - Marathi News | Arrivals of urad and mung beans increased in Solapur Agricultural Produce Market Committee but no purchases were made | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मुगाची आवक वाढली पण खरेदी होईना

solpaur udid market खरीप हंगामातील उडीद आणि मूग या शेतमालाची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसेंदिवस आवक वाढत आहे. ...

जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली - Marathi News | Jammu-Kashmir Flood: Cloudburst in Doda, Jammu; Four people died in the flood that came from the mountains, more than 10 houses were washed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली

Jammu-Kashmir Flood: धराली आणि किश्तवारनंतर डोडामध्येही ढगफुटीमुळे मोठा विध्वंस झाला आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने घेतली उसंत; पंचगंगेची पातळी झाली कमी, बारा बंधारे झाले मोकळे  - Marathi News | Rains bring relief to Kolhapur district Panchganga river level drops, twelve dams open | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने घेतली उसंत; पंचगंगेची पातळी झाली कमी, बारा बंधारे झाले मोकळे 

धरणातील विसर्गही झाला कमी ...

Crop Damage : तीन महिन्यांत पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती; पंचनाम्यांची गती मंदावली वाचा सविस्तर - Marathi News | latest news Crop Damage: Crop soil on five lakh hectares in three months; Panchnamas slow down, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन महिन्यांत पाच लाख हेक्टरवरील पिकांची माती; पंचनाम्यांची गती मंदावली वाचा सविस्तर

Crop Damage : मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टीमुळे १८३२ गावं जलमय, शेतकऱ्यांचे सुमारे ५ लाख हेक्टरवरील पिकं मातीमोल, तर पंचनाम्यांचे फक्त ५० टक्के काम पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत ३७ जणांचा बळी गेला असून शेकडो जनावरे दगावली आहेत. सर्वा ...