pashupalan madat package महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन यांनी बाधित पशुपालकांसाठी सविस्तर मदत पॅकेज जाहीर केले आहे. ...
गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...
Unseasonal Rain Impact : अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव सुरू झाली आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेला शेतमाल वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः पळापळ करत असून अनेक ठिकाणी गहू, हरभरा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे श ...