गेल्या काही दशकांत वाढत्या तापमान, अनियमित पावसाळा आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लाखो लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. भारतामध्येही, विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये, दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा आणि पाणीटंचाई वारंवार येत आहेत. ...
Unseasonal Rain Impact : अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव सुरू झाली आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेला शेतमाल वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः पळापळ करत असून अनेक ठिकाणी गहू, हरभरा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे श ...
Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा अनोखा खेळ सुरू असून एकाच वेळी उष्णतेची लाट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तापमान झपाट्याने वाढत असताना, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आल ...