Mumbai Local : दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वेकडून काय उत्तर येते, ते पाहावे लागणार आहे. ...
येणाऱ्या सणासुदीचा विचार करून प्रवाशांच्या सुविधेसाठी धर्माबाद – मनमाड उत्सव विशेष गाड़ी सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या वतीने घेण्यात आला आहे. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या २०१९-२०साठी आपल्या सर्व पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना वगळून) ७८ दिवसांच्या वेतना एवढा बोनस देण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. ...