कोणाच्या तरी बाळाला ताप येतो, तर कोणाच्या तरी वडिलांच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागतात, काहींना हाता- पायाला गंभीर जखमा होतात. अशा वेळी क्षणाचादेखील विलंब न लावता रेल्वे स्थानकांवर डॉक्टर उपलब्ध होतात आणि लगेच उपचारास सुरुवात देखील होते ...
नांदेड विभागांतर्गत मनमाड-औरंगाबाद, औरंगाबाद-जालना, जालना-परभणी, परभणी-पूर्णा, परभणी-परळी, पूर्णा-मुदखेड, मुदखेड-आदिलाबाद, आदिलाबाद-पिंपळकुटी आणि पूर्णा-अकोला, असे तांत्रिकदृष्ट्या रेल्वे मार्गाचे सेक्शन तयार करण्यात आले आहेत. ...
परभणी-मनमाड या २९१ किलोमीटरच्या रेल्वेमार्ग दुुहेरीकरणाला २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंजुरी दिली होती. ...
ओमायक्रॉनचा धोका ओळखून राज्य सरकारने विविध ठिकाणी नवे निर्बंध लावले आहेत. यात किराणा दुकानात येणाऱ्या ग्राहकाने जर मास्क लावला नाही, तर संबंधित दुकानदाराला दंड करण्याचा नियम आहे ...