राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Congress Harshwardhan Sapkal: निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अमित शाह व देवेंद्र फडणवीस का देतात? मतदान चोरीचा महाराष्ट्र पॅटर्न हा बिहार, मुंबई महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वापरण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप हर्षवर्धन ...
Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या निवडणुकीचा विजय चोरलेला आहे, हायजॅक केलेला आहे. राहुल गांधी यांनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर नेला. त्यामुळे देशाची लोकशाही किती धोकादायक वळणावर आहे हे जगाला कळले. ...