देशात वेगवेगळे विचार आहेत, संस्कृती आहे. मात्र कोणत्याही विचारांवर आणि संस्कृतीवर एका समाजाची मक्तेदारी लादण्याचा प्रयत्न केला तर हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे ...
भारताच्या ‘विदेशी चलन कर्ज’ जारी करण्याच्या योजनेचा खरोखर फायदा असा काही नाही तर त्यात जोखीम आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. ...