नवीन आधारकार्ड मिळविण्यासाठी किंवा आधारकार्डमधील दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना पहाटे 4 वाजल्यापासूनच रांगा लावाव्या लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ...
शहराच्या हद्दी बसविण्यात आलेल्या विविध फ्लेक्स, होर्डिंग आणि जाहिरात फलकांपोटी संबंधित जाहिरातदारांकडून सेवा कर वसून केला नाही व तब्बल पाच वर्षांचा कर केंद्र शासनाला भरला नाही. ...
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महापालिका भवनच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभाला तब्बल साडेचार हजार अधिकारी, कर्मचारी अनुपस्थित होते. ...
भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना फायदा व्हावा, यासाठीच पालकमंत्री गिरीष बापट यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचे महापाप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...