गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या गटारीच्या पाण्याबाबत महापालिकेकडून होणाºया दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या सहा महिन्यांत दोन्हीही नदीपात्रात गटारीतील सांडपाणी जाणार नाही याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ...
ग्रीन लाईफ या संस्थेच्या तरुणांनी सायकल रॅली काढत प्रदूषण कमी करण्याचा संदेश दिला. जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा अशी अपेक्षाही संस्थेकडून व्यक्त करण्यात आली. ...
इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणावर जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे़ नदीत रसायन मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे सस्तेवाडी येथील बंधा-यात फेसाळलेल्या पाण्यामुळे नदीच्या प्रदूषणात आणखीनच भर पडली आहे़ याबाबत शेतकरी व स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ...
पश्चिम क्षेत्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल झाले. वातावरणातील धूळ आणि धुके एकत्र मिसळल्याने मुंबईत पसरलेल्या धुरक्यामध्ये वाढ झाली. ...