- नवीन केवायसीची प्रक्रिया बंद; पण अधिकृत घोषणा नाही, ‘ओटीपी’ आणि ‘सर्व्हर’च्या खेळखंडोब्यात केवायसी रखडलेली; तांत्रिक कारणामुळे पात्र महिला लाभापासून वंचित राहण्याची भीती, केवायसीमुळे किती महिला वगळल्याची आकडेवारीच नाही ...
- साखर हंगाम दोनशे ते अडीचशे दिवस सुरू राहण्यासाठी राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. ...