नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र लगबग सुरु असताना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्याच दिवसाची सायंकाळ सोनसाखळी चोरांनी गाजवली सायंकाळी सहाच्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनांत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ज्येष्ठ महिलांचे लक्ष विचलित करून तब्बल साडेसहा तोळ ...
बडोदानगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्र्तृत्वाचा मागोवा घेणा-या खंडांचे प्रकाशन होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाप्रमाणे सयाजीरावांची गौरवगाथा गुजराती नागरिकांपर्यंत पोहोचवता यावी, यासा ...
सेफ्टी आॅडिट अभावी दापोडी ते निगडी हा बीआरटी मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. सेफ्टी आॅडिटनंतर बीआरटी मार्ग सुरू केला जाणार आहे. सुरक्षा उपाययोजनांची पाहणी पदाधिकारी आणि अधिका-यांनी मंगळवारी केली. ...
जिल्ह्यातील नागरिकांना आता ‘ई-ग्राम’ या प्रणालीमधून घरबसल्या विविध प्रकारचे दाखले उपलब्ध होणार आहेत. पूर्वीची ‘संग्राम’ ही प्रणाली आता बंद केली असून, ग्रामपंचायतीमधून वापरण्यात येणा-या नव्या ई-ग्राम प्रणालीतून १ ते ३३ प्रकारचे दाखले मिळण्याची सोय करण ...
तरुणांनी व्यसनापासून दूर राहून आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित एकवीरा पालखी सोहळ्यात जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक संकल्प गोळे यांनी केले. ...
सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांनी मंगल कार्यालयांकडे आपला मोर्चा वळविला असून, मंगल कार्यालयाच्या परिसरात महिलांच्या सोनसाखळी चोरी होत असताना, मंगल कार्यालयातही चोरटे दागिन्यांवर डल्ला मारू लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...
रावेत-वाल्हेकरवाडी या ३४.५ मीटर अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने अंतिम नोटीस बजावीत घरांवरती अंतिम लाल रेषांचे मार्किंग करण्यात आले. दोन ते तीन वर्षांपासून महापाल ...
मावळातील विविध गावांत स्मशानभूमी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तर ज्याठिकाणी स्मशानभूमी आहे त्याठिकाणची देखभाल केली जात नसल्याने स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ...