आधीच भाव मिळत नसल्याने कोंडीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. निर्यात ... ...
कांदा बाजारभावाबद्दल शेतकरी समाधानी नसलू्याचे चित्र दिसतंय. त्यात नाफेडमार्फत १७ कांदा खरेदी केंद्र सुरू झाली असून त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची नियुक्ती केलीय. जाणून घेऊ नाफेडची खरेदी प्रक्रिया. ...
सोमवारी राज्यभरातील बहुतांशी बाजार समितींत आंदोलने झाली. काही ठिकाणी लिलाव बंद होते. मात्र, चाळीसगाव बाजार समितीत कोणताही व्यत्यय न येता बुधवारी देखील लिलाव सुरळीत पार पडले. ...