२८ फेब्रुवारीनंतर नवीन कांदा मार्केटमध्ये दाखल होणार आहे. तोपर्यंत दरवाढ कायम राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यंदा कांद्याने देशभरातील नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले. त्यामुळे कांदा या विषयावर तज्ज्ञांचेसुद्धा लक्ष लागले आहे. नवीन सरकार स्थापन झा ...
राज्यभर सुरू असलेल्या टंचाईमुळे चोरट्यांनीही कांद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५ ते २० महिला व मुले प्रतिदिन कांदा चोरून नेत आहेत. ...