राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP AP) पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील (Ani ...
Ruta Awhad Statement : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हान यांनी ओसामा बिन लादेन बद्दल एक विधान केले. लादेनला समाजाने दहशतवादी बनवले, असे त्या म्हणाल्या. ...
Maharashtra Assembly Election 2024: सध्या शरद पवार यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हजारो अर्ज आले आहेत. तसेच या इच्छुकांकडून अर्ज भरून घेताना श ...
Devendra Fadnavis on Ncp : अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपाला फटका बसला, अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहे. अजित पवारांमुळे भाजपा/आरएसएस समर्थक नाराज झाले, त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर भाष्य केले. ...
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीपासून अजित पवार शरद पवारांबद्दल बोलताना नरमाईची भूमिका घेताना दिसत आहे. एका कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या एका विधानावरून जितेंद्र आव्हाडांनी लक्ष्य केले. ...