जिल्ह्यात रविवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल ३०३५ रुग्णांची वाढ झाली असून, दुसऱ्या लाटेवेळीदेखील फार कमीवेळा रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, दिवसभरात १३५० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ...
सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सुहास शुक्ल यांचे कार्य चार दशकांपासून अविरत सुरू आहे. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती देणारे ‘ध्यासपर्व : सामाजिक बांधीलकीचे’ हे पुस्तक तरुणाईला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला. ...
12 जानेवारी, राष्ट्रीय युवा दिनाच्या औचीत्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाने 18 ते 35 या वयोगटातील युवकांसाठी ‘कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय’ या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ...
उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी काँग्रेसशी आघाडी करीत असून, काँग्रेसच्या विरोधात लढणार आहे. शिवसेना तेथे छोट्या शेतकरी संघटनांशी युती करून स्वतंत्र लढणार आहे. गोव्यात मात्र राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आले असून, ते काँग्रेसविरोधात रिंगणात ...
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारनजीक पोहोचली असल्याने एकूणच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ४५.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी (दि. १५) एकूण १९८९ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, १४११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांमध्ये ...